Wednesday, April 22, 2009

मी लेखक होऊ शकतो का....??? ---- १

गेल्या काही दिवसांपासून मी जरासा confused झालो आहे आणी त्याला बरीच कारण आहेत जी मला अस विचार करण्यास प्रवृत करत आहेत। मध्ये माझ्या भावाने श्रीनिवास ठाणेदार यांचे " हीच श्री ची इच्छा" हे पुस्तक मला वाचायला दील होता। पुस्तकाबद्दल बोलायचा झाल तर पुस्तक अप्रतिम आहे आणी त्यातले प्रसंग आणी संगंयाची भाषा ही सुद्धा अतिशय साधी सोपी आणी सरळ होती। त्या मध्ये न भाषे ची काही करामत होती ना कुठल्या वाक्यांची। त्यातल्या एका प्रसंगा मध्ये ठाणेदार सांगतात की america मध्ये ५ वर्ष राहून जेव्हा परत येतात तेव्हा घरी आल्यावर त्याना त्यांची मात्रूभाषा जी की मराठी होती, ती सुद्धा बोलताना अडचन येत होती। तर अस माणुस जो आपल्या भाषेला काही वर्ष परदेशात राहिल्या मुले विसरु शकतो तो असे पुस्तक लिहू शकतो या गोष्टी वर निदान माझा तरी विश्वास बसत नाही। आणी त्यामुले मी वर अस म्हणालो की मी खुप confused आहे।
मराठी साहित्य बद्दल मी काही बोलना योग्य नाही कारण माझ स्वतःचा मराठी फार काही चांगला नाहिये, खर बघता मराठी साहित्य बद्दल माहीती नसन हे एवढच कारण मला मराठी बद्दल judgemental होण्यापासून रोखण्यास पुरेसा आहे का...?? मला तस वाटत नाही, माझ्या मताप्रमाणे मला सुद्धा मराठी साहित्य बद्दल बोलण्याचा तेवढाच अधिकार आहे जितका इतर लेखकाना आहे। या वर्षी फरवरी महिन्या मध्ये जागतिक मराठी साहित्य सम्मलेन US मध्ये आयोजित केला गेला होता। या आयोजनाला महाराष्ट्रियन लेखकानी काही फार उत्स्फूर्त प्रतिसाद दिला नाही आणी त्या साथी त्यांची वेगळी कारण असतील पण मला खुप बार वाटला हे बघून की finally आपला साहित्य हे international stage वर जातय आणी याच सम्मेलन मध्ये श्री ठाणेदार हे फक्त उपस्थितच नव्हते तर त्याना मुख्यमंचावर बसवण्यात आले होते आणी इथे माझा आत्मविश्वास वाढला हे बघून की एक व्यावसायिक माणूस लेखकांच्या oscar समजल्या जाणार्या कार्यक्रमा मध्ये नुसता उपस्थित्च नव्हता तर त्याने तो कार्यक्रम हा मुख्य अतिथिचा मान मिलवला।
विचार जो माझ्या मना मध्ये जो चालू आहे तो म्हणजे नेमका लेखक म्हणुन मान मिलावन्या साठी नेमक्या कुठल्या गोष्टी स्वाभाव मध्ये असना आवश्यक असता। मला साहित्या बद्दल नसलेल्या माहीती अनेक गोष्टी जवाबदार आहेत। एक म्हणजे अती शुद्ध मराठी भाषेचा अवलंब जो जुन्या साहित्या मध्ये व्हायचा तो मला पुस्तक अथवा ग्रंथ वाचन्या पासून परावृत करायचा आणी खरा सांगायचा तर तो मला अजुनही करतो। माझा मराठी भाषेच्या वापर बद्दल विरोध नाहिये पण वेळे प्रमाणे मराठी लेखकानी त्यांची भाषा सुद्धा बदलायला हवी होती परन्तु ते तस करण्यास तयार नव्हते आणी इथुनच मराठी साहित्य आणी तरुण पीढी या मधला अन्तर हलू हलू वधु लागला। आज आपल्या आजू बाजु राहणार्या मित्रं पैकी अथवा आपल्या नातेवैका पैकी किती जणानी "श्रीमान योगी" वाचला असेल......????? सरासरी काढायची ठरवली तर जास्तीत जास्त ५०%, किंबहुना त्यापेक्षा कमी लोकानी ते अथवा इतर मोठे व् इतर महत्वाचे मराठी ग्रंथ वाचले असतील।
एक single mom तिच्या मुलाला घेउन england च्या ट्यूब मध्ये फिरत असताना एक पात्र लिहते आणी ते पात्र नंतर इतिहास घडवतो। मी but ofcourse Harry potter आणी ते पात्र तयार करणार्या British author J. K. Rowling बद्दल म्हणतोय। त्या बाईने असा काय फार वेगला लिहला नव्हता पण तिच्या लेखन मध्ये ती पकड़ होती जी कुठला ही वाचक पुस्तक वाचताना अपेक्षित करतो।
एकदा एका माणसाने प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक Martin Scorsese याना असा प्रश्न विचारला होता की तुम्हाला कोणत्या प्रकारचे चित्रपट बनवायला आवडतात...???.... त्यावर त्यांचा उत्तर असा होता की मला असे चित्रपट बनवायला आवडतात जे प्रेक्षक माझ्या कडून बिल्कुल अपेक्षित करत नाही..... याचा इथे संदार्भा द्यायचा झाला तर मराठी साहित्य मध्ये जुने काही मोजके लेखक सोडले तर almost सगल्या लेखकांच लेखन हे मोठ्या प्रमाणावर predictable होता।

मी ग्रामीण विषयाचा महत्व टाळत नाहिये अथवा त्यांच्या मुद्याच्या existance वर सुद्धा मला शंका नाहिये ग्रामीण भगा मधील परिस्थिति अतिशय दयनीय आहे अथवा कालजी करण्या सारखी आहे पण याचा अर्थ तेथील कोणीही नमूना उठून तेथील परिस्थी बद्दल पुस्तका वर पुस्तक लिहिल तर त्या कथे मधील नाविन्य तर संपताच पण त्या पात्रा बद्दल वाचकांची म्हणजेच लोकांची असलेली sympathi सुद्धा संपते।

3 comments:

Prajakta said...

hi nick,mazhya mate tu asach lihit rahilas tar kharach lekhak hou shakshil,
tuza subject changala hota,karan baryach subjectver tu boluhi shakatos ani lihu pan shakatos,carry on.........
i like u r subject this time.......
all d best for u r next topic

पराग मोराणकर said...
This comment has been removed by the author.
पराग मोराणकर said...

The only thing I can say is.. You are true.. You are really a confused dude..

I've observed one common thing through out your all bloggs that you have lot of points in your mind juggling around while presenting them on the paper. Its not your fault. This is happenening with everybody at the begining. But keep writing and soon you will learn what exactly you wish to write and what you wish people to understand from that.

Rest is all fine.. New generation never refuse to read the literature. The language needs not be changed but the habbits are. The language is continuously changes as the every generation has its own writter otherwise nobody would read anything. No one is asking their kids to read Dnyaneshwari, Geeta, Ramayana as a liturature. But you still get the Nobel stories to read which are actually based on these kind of "Marathi Granth".. No need to read "Shriman Yogi" but everyone should know his/her own history. No one need to read "Mahabharata", but every one shold know what the practical life is.. You just keep reading because everyy time writter is not writting, what he/she likes, but sometimes he/she has to write what people wants... Everything has irs own era and if we are not belonging to that era, then we are not suppose to criticise it. We should learn what our ancester missed and what we should suppose to avoid. These thing we can learn only through the old literature which is left behind.